1981 ते 1991 या दशकात मी नागपुरात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेत पत्रकारितेत स्थिरावलो होतो. तरुण भारतात मुद्रित शोधक, उपसंपादक ते साहित्य संपादक असा प्रवास घडला. त्या दरम्यान आम्ही काही मित्रांनी आकाशवाणीतील कार्यक्रम अधिकारी पदासाठी यूपीएससीचा अर्ज भरला होता. 90 साली त्यासाठी दिल्लीहून मुलाखतीचं बोलावणं आलं. त्यानंतर वर्षभर शांतता.
91...