विनय मोघे
सदा सर्वदा स्टार्टअप : वाटाघाटींचे महत्त्व!
वाटाघाटी यशस्वी करण्यासाठी आपला गृहपाठ पक्का असणे फार महत्त्वाचे असते. सर्वात महत्त्वाचे असते ते तुमचे तुमच्या व्यवसायाबद्दलचे ज्ञान. तुम्हाला तुमचा व्यवसाय किती कळतो याची...
सदा सर्वदा स्टार्टअप : भांडवल उभारणीची प्रक्रिया
भांडवल उभारणी ही एक सततची प्रक्रिया आहे, स्टार्टअप म्हणजे नवीन कल्पना आणि नवीन कल्पना मोठी करायला लागते ते भरपूर भांडवल. मागील लेखात आपण बूट...
साधे विचार क्लिष्ट व्यापार: गणित नफ्या तोट्याचे
मला आठवतं मी नुकताच कॉलेज मधून बाहेर पडलेलो, धंद्याची सुरवात झालेली आणि काही चांगली कामं हातात आलेली, माझ्या मित्रांनी मला काम सुचवायला सुरवात केलेली, लोकांना...
सदा सर्वदा स्टार्टअप : ‘फंडिंग राउंड’चे कार्य
मी अनेक प्रवर्तकांना भेटत असते, ज्यांच्याशी बोलताना असं जाणवतं की एकदा गुंतवणूकदाराने पैसे दिले की आपलं आयुष्यच बदलणार आहे. ‘फ्लिपकार्ट’चं हे उदाहरण मी दर वेळेस...
सदा सर्वदा स्टार्टअप : बोर्ड जागांचे महत्त्व
बोर्ड जागांच्या प्रकारांमध्ये या समाविष्ट आहेत:
* कार्यकारी संचालक : एक बोर्ड सदस्य जो कार्यकारी असतो, म्हणजे कंपनीच्या संचालित होण्यामध्ये विशिष्ट ‘नोकरीच्या वर्णनासह’ त्यांची परिभाषित...
साधे विचार क्लिष्ट व्यापार: भांडवल बाजाराचे कटू सत्य
......त्या दिवशी मी घरी परत आल्यावर माझ्या डोक्यात अनेक विचार घोळत होते, मुलाला जेल मधून सोडवण्यासाठी घर विकाव लागल म्हणजे नक्की झालं तरी काय...
साधे विचार क्लिष्ट व्यापार: भांडवल बाजारात व्यवहारांना सुरुवात
शेयर बाजारात कोणते शेयर्स घ्यावेत आणि कोणते घेऊ नये याच्या टिप्स देणाऱ्या संस्थांचे जगभरात पीकच आलेले आहे. या टिप्स देणार्यांचे अनेक चांगले वाईट अनुभव गुंतवणूकदारांना येतच असतात....
जनीं वंद्य ते : कथा क्विकहिलची – भाग ५
मुळात क्विक हिल हे काही काटकर बंधूंच्या कंपनीच नाव नव्हता, ते त्यांच्या व्हायरस सॉफ्टवेयर प्रॉडक्टच नाव होत. १९९३ मध्ये जेव्हा कॅल्क्युलेटरच्या व्यवसायाला अलविदा करून...
जनीं वंद्य ते : कथा क्विकहिलची – भाग ४
इंजिनीयरिंगचा अभ्यास यथातथा चालू असताना फावल्या वेळेत संजय रिपेयर्सच्या दुकानात जाऊन बसायला लागला. तेव्हा त्यावेळेस कैलाशकडे काही फ्लॉपी रिपेयर करण्यासाठी आलेल्या त्यावर कोण्या व्हायरसचा आक्रमण झालेल. त्या साफ करून परत...
जनीं वंद्य ते: कथा क्विकहिलची – भाग ३
खर म्हणजे कैलाशला शिक्षणात अज्जीबात रुची नव्हती, नववी नंतर त्याने दहावीची परीक्षा देऊन शिक्षणाला रामराम ठोकलेला पण कैलाश शिक्षणाचे महत्व जाणून होता, त्याने भलेही...